सत्यशोधक समाजाची सुरूवात का झाली? |महात्मा फुले |ITIHASIKA 07

महात्मा जोतिराव फुले सत्यशोधक समाजाची स्थापना करताना – सामाजिक क्रांतीचा ऐतिहासिक क्षण

भारतीय समाजात खऱ्या अर्थाने समानता, न्याय आणि मानवता आणण्यासाठी महात्मा जोतिराव फुले यांनी स्थापन केलेला सत्यशोधक समाज हा फक्त संघटन नव्हता, तर एक भव्य सामाजिक क्रांती होती. या लेखात आपण सत्यशोधक समाजाची गरज, स्थापना, उद्दिष्टे आणि इतिहास सविस्तर जाणून घेऊ.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती – 14 एप्रिल 2025|ITIHASIKA07

DR. Babasaheb Ambedkar, babasaheb ambedkar, ambedkar, jay bhim,

डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि सामाजिक समतेचे महान नेते होते. त्यांच्या योगदानामुळे भारताला केवळ स्वतंत्रच नव्हे तर समानतेची ओळख मिळाली. अस्पृश्यता निर्मूलनासाठी त्यांनी केलेले कार्य आणि दलित समाजाला हक्क मिळवून देण्यासाठी दिलेल्या योगदानामुळे ते भारतीय इतिहासातील अमर व्यक्तिमत्त्व बनले.

ज्योतिराव फुले (11एप्रिल )– समाजसुधारकाचा इतिहास आणि जीवनपट|ITIHASIKA07

प्रस्तावना भारतीय समाजसुधारणेच्या प्रवासात ज्या थोड्या व्यक्तींनी खऱ्या अर्थाने क्रांती घडवली, त्यामध्ये महात्मा ज्योतिराव गोविंदराव फुले यांचे स्थान अत्यंत मोलाचे …

Read more

3 एप्रिल 1680 |इतिहासातील काळा दिवस |छत्रपती शिवाजी महाराज स्मृतिदिन

3 एप्रिल 1680, शिवाजी महाराज,

आज ३ एप्रिल, सर्वप्रथम स्वराज्य निर्माते छत्रपती शिवाजी महाराज यांना मृत्युदिनी विनम्र अभिवादन करून आपण आजच्या लेखाला सुरुवात करूया.

तमिळ अभिमान व निधी वाद: मोदींची स्टॅलिन सरकारवर थेट टीका – “तमिळ नाव तमिळमध्ये लिहा”|ITIHASIKA07

रामेश्वरममध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी स्टॅलिन सरकारवर तमिळ अभिमान, भाषा व निधी वादावर भाषण करताना

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रामेश्वरम सभेत स्टॅलिन सरकारवर थेट टीका केली. मोदी म्हणाले, “जर तमिळचा अभिमान असेल, तर नाव तमिळमध्ये लिहा.” तसेच त्यांनी तामिळनाडूतील निधी वाटप, रेल्वे बजेट आणि वैद्यकीय शिक्षणातील भाषेचा मुद्दा उठवला.

रमाबाई आंबेडकर जयंती 2025| संघर्षमय जीवन आणि प्रेरणादायी कथा

रमाबाई आंबेडकर ,ramai jayanti, ambedkar jayanti, ramai ambedkar jayanti,

रमाबाई आंबेडकर, ज्यांना प्रेमाने “रमाई” असेही म्हणतात, या भारतीय इतिहासातील एक महान आणि कर्तव्यनिष्ठ स्त्री होत्या. त्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पत्नी होत्या आणि त्यांचे संपूर्ण जीवन संघर्षाने भरलेले होते.

मनुस्मृती दहन दिवस -25 डिसेंबर | ITIHASIKA07

मनुस्मृती दहन दिवस -25 डिसेंबर | ITIHASIKA07

दरवर्षी 25 डिसेंबर रोजी साजरा केला जाणारा दिवस ” मनुस्मृती दहन दिवस” हा एक मनुवादी परंपरेचा त्याग दर्शवणारा दिवस आहे. याचं दिवशी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृती या ग्रंथाचे दहन करून/ जाळून एक वेगळा अर्थ समाजापुढे स्पष्ठ केला.

The Lion King 2019 चित्रपट पुनरावलोकन: एक अद्भुत सफर | The Lion King Mufasa Movie

the lion king movie mufasa, the lion king,

डिस्नेची “लायन किंग ( The Lion King )” ही एक कालातीत कथा आहे जी प्रेक्षकांच्या हृदयात खोलवर रुजलेली आहे. ही कहाणी सिंहाच्या कुटुंबाच्या नात्यांवर, जबाबदाऱ्यांवर आणि स्वाभिमानावर आधारित आहे. या चित्रपटाने प्रेक्षकांना एका भव्य सफरीवर नेले आहे जिथे नैतिकता, प्रेम आणि साहस एकत्र गुंफलेले आहेत.

राहुल गांधी |30 मिनिटात अस काय झाल, ज्याच्यामध्ये राहुल गांधी फसले,जाणून घ्या प्रत्यक्षदर्शींच्या शब्दात संपूर्ण कहाणी

राहुल गांधी यांच्याबद्दल fir दाखल

संसदेत असं काय घडलं की भाजप आणि काँग्रेसचे खासदार आमनेसामने आले. आम्ही तुम्हाला त्या 30 मिनिटांचा किस्सा सांगत आहोत जेव्हा …

Read more