सत्यशोधक समाजाची सुरूवात का झाली? |महात्मा फुले |ITIHASIKA 07

महात्मा जोतिराव फुले सत्यशोधक समाजाची स्थापना करताना – सामाजिक क्रांतीचा ऐतिहासिक क्षण

भारतीय समाजात खऱ्या अर्थाने समानता, न्याय आणि मानवता आणण्यासाठी महात्मा जोतिराव फुले यांनी स्थापन केलेला सत्यशोधक समाज हा फक्त संघटन नव्हता, तर एक भव्य सामाजिक क्रांती होती. या लेखात आपण सत्यशोधक समाजाची गरज, स्थापना, उद्दिष्टे आणि इतिहास सविस्तर जाणून घेऊ.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती – 14 एप्रिल 2025|ITIHASIKA07

DR. Babasaheb Ambedkar, babasaheb ambedkar, ambedkar, jay bhim,

डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि सामाजिक समतेचे महान नेते होते. त्यांच्या योगदानामुळे भारताला केवळ स्वतंत्रच नव्हे तर समानतेची ओळख मिळाली. अस्पृश्यता निर्मूलनासाठी त्यांनी केलेले कार्य आणि दलित समाजाला हक्क मिळवून देण्यासाठी दिलेल्या योगदानामुळे ते भारतीय इतिहासातील अमर व्यक्तिमत्त्व बनले.

ज्योतिराव फुले (11एप्रिल )– समाजसुधारकाचा इतिहास आणि जीवनपट|ITIHASIKA07

प्रस्तावना भारतीय समाजसुधारणेच्या प्रवासात ज्या थोड्या व्यक्तींनी खऱ्या अर्थाने क्रांती घडवली, त्यामध्ये महात्मा ज्योतिराव गोविंदराव फुले यांचे स्थान अत्यंत मोलाचे …

Read more

3 एप्रिल 1680 |इतिहासातील काळा दिवस |छत्रपती शिवाजी महाराज स्मृतिदिन

3 एप्रिल 1680, शिवाजी महाराज,

आज ३ एप्रिल, सर्वप्रथम स्वराज्य निर्माते छत्रपती शिवाजी महाराज यांना मृत्युदिनी विनम्र अभिवादन करून आपण आजच्या लेखाला सुरुवात करूया.

रमाबाई आंबेडकर जयंती 2025| संघर्षमय जीवन आणि प्रेरणादायी कथा

रमाबाई आंबेडकर ,ramai jayanti, ambedkar jayanti, ramai ambedkar jayanti,

रमाबाई आंबेडकर, ज्यांना प्रेमाने “रमाई” असेही म्हणतात, या भारतीय इतिहासातील एक महान आणि कर्तव्यनिष्ठ स्त्री होत्या. त्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पत्नी होत्या आणि त्यांचे संपूर्ण जीवन संघर्षाने भरलेले होते.

मनुस्मृती दहन दिवस -25 डिसेंबर | ITIHASIKA07

मनुस्मृती दहन दिवस -25 डिसेंबर | ITIHASIKA07

दरवर्षी 25 डिसेंबर रोजी साजरा केला जाणारा दिवस ” मनुस्मृती दहन दिवस” हा एक मनुवादी परंपरेचा त्याग दर्शवणारा दिवस आहे. याचं दिवशी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृती या ग्रंथाचे दहन करून/ जाळून एक वेगळा अर्थ समाजापुढे स्पष्ठ केला.

राहुल गांधी |30 मिनिटात अस काय झाल, ज्याच्यामध्ये राहुल गांधी फसले,जाणून घ्या प्रत्यक्षदर्शींच्या शब्दात संपूर्ण कहाणी

राहुल गांधी यांच्याबद्दल fir दाखल

संसदेत असं काय घडलं की भाजप आणि काँग्रेसचे खासदार आमनेसामने आले. आम्ही तुम्हाला त्या 30 मिनिटांचा किस्सा सांगत आहोत जेव्हा …

Read more

छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा|The Legacy of Chhatrapati Shivaji Maharaj

छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा |The Legacy of Chhatrapati Shivaji Maharaj

छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा म्हणजे केवळ युद्धातील विजय नाही, तर नेतृत्व, धैर्य, स्वराज्य स्थापना, प्रशासनिक कुशलता आणि हिंदवी संस्कृतीचे रक्षण यांचा संगम आहे. रायगड, प्रतापगड आणि सिंधुदुर्गसारखे किल्ले त्यांच्या लष्करी कौशल्याचे प्रतीक आहेत. त्यांच्या अष्टप्रधान मंडळाद्वारे त्यांनी प्रशासनाचे सुव्यवस्थित मॉडेल उभारले, शेतकऱ्यांचे संरक्षण केले, व्यापाराला चालना दिली आणि समाजातील न्याय सुनिश्चित केला. शिवाजी महाराजांचा वारसा फक्त महाराष्ट्रात नाही, तर संपूर्ण भारतासाठी प्रेरणेचा स्रोत आहे. आधुनिक नेते, विद्यार्थी आणि इतिहासप्रेमी त्यांच्याकडून एकता, धैर्य, शिस्त आणि दूरदर्शी योजना यांचे धडे शिकतात.