IPC बंद झाला? BNS म्हणजे काय? नवीन कायदे 2024–25 | सविस्तर आणि सोप्या भाषेत

IPC बंद झाला आणि BNS म्हणजे काय याची सविस्तर माहिती

IPC बंद झाला का? मग आता गुन्ह्यांना कोणता कायदा लागू होणार? BNS म्हणजे नक्की काय?
2024–25 मध्ये भारतात मोठे कायदे बदल झाले आहेत. IPC, CrPC आणि Evidence Act यांच्या जागी BNS, BNSS आणि BSA लागू करण्यात आले आहेत. या लेखात आपण BNS म्हणजे काय, IPC आणि BNS मधील फरक, नवीन कायद्यांचे महत्त्व आणि सामान्य नागरिकांवर त्याचा परिणाम – हे सगळे सोप्या भाषेत समजून घेऊ.

FIR म्हणजे काय? FIR कशी दाखल करावी?2026 (Step by Step Guide)

FIR म्हणजे काय याबद्दल माहिती देणारे चित्र – Indian Police Law Guide

FIR म्हणजे गुन्ह्याची पहिली अधिकृत नोंद असून न्याय मिळवण्याचा हा सर्वात महत्त्वाचा टप्पा आहे. या लेखात आपण FIR म्हणजे काय, ती कशी दाखल करावी, कोणत्या गुन्ह्यांसाठी होते, ऑनलाइन FIR कशी करावी, FIR नाकारल्यास काय करावे आणि 2025 मधील अपडेटेड कायदेशीर माहिती Step by Step समजून घेणार आहोत.

Bail म्हणजे काय? Regular व Anticipatory Bail फरक|Bail चे प्रकार|ITIHASIKA07

Bail म्हणजे काय – कायदेशीर माहिती मराठीत

Bail म्हणजे आरोपीला ठराविक अटींवर तुरुंगातून तात्पुरते स्वातंत्र्य देणारी कायदेशीर प्रक्रिया. Regular Bail अटकेनंतर मिळते, तर Anticipatory Bail अटक होण्यापूर्वी संरक्षण देते. भारतीय नागरिकांनी आपले अधिकार समजून घेण्यासाठी ही माहिती अत्यंत महत्त्वाची आहे – ITIHASIKA07.

Yashwant Ambedkar: बाबासाहेबांच्या वारशाचा ‘Silent Warrior’ – एक प्रेरणादायी जीवनकथा!

Yashwant Bhimrao Ambedkar, यशवंत भीमराव आंबेडकर,

यशवंत भीमराव आंबेडकर – बाबासाहेबांच्या विचारांचा खरा वारस.
त्यांचे शांत नेतृत्व, सामाजिक कार्य आणि बौद्ध चळवळीतील योगदान यांचा प्रेरणादायी प्रवास जाणून घ्या.
संपूर्ण लेख वाचा ITIHASIKA07 वर.

1857 चा उठाव – भारतीय स्वातंत्र्य संग्रामाचा क्रांतिकारक असा ऐतिहासिक उठाव

revolution of 1857, image ganerated by : canva ai

भारतीयांनी बंड, आंदोलन आणि संग्रामाच्या माध्यमातून दडपशाही विरुद्ध शस्त्र उचलले — आणि अशा प्रकारे 1857 च्या उठावाचा जन्म झाला.

भारतीय संविधानाची निर्मिती – एक सखोल अभ्यास | constitution of india | ITIHASIKA 07

भारतीय संविधानाची निर्मिती, – एक सखोल अभ्यास, constitution of india,ITIHASIKA07,

भारतीय संविधान ही केवळ कायद्यांची एक संहिता नाही, तर ती आपल्या देशाच्या स्वप्नांची, मूल्यांची आणि ध्येयांची अभिव्यक्ती आहे. या महान दस्तऐवजाची निर्मिती ही एक दीर्घ, जटिल आणि काळजीपूर्वक पार पडलेली प्रक्रिया होती. या प्रक्रियेत अनेक बुद्धिमान व्यक्ती, व्यापक विचारमंथन आणि वैविध्यपूर्ण दृष्टिकोन सामावलेले होते. या लेखात आपण भारतीय संविधानाच्या निर्मितीचा सखोल अभ्यास करणार आहोत.

लालू प्रसाद यादव: राजकारणातील एक करिष्माई व्यक्तिमत्व|ITIHASIKA07

लालू प्रसाद यादव – भारतीय राजकारणातील करिष्माई नेता

लालू प्रसाद यादव हे भारतीय राजकारणातील एक करिष्माई आणि प्रभावशाली व्यक्तिमत्त्व मानले जातात. बिहारच्या राजकीय परिवर्तनात त्यांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. त्यांच्या नेतृत्वशैली, जनसंपर्क आणि राजकीय निर्णयांमुळे ते नेहमी चर्चेत राहिले आहेत. ITIHASIKA07 सोबत जाणून घ्या त्यांचा संपूर्ण प्रवास.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती – 14 एप्रिल 2025|ITIHASIKA07

DR. Babasaheb Ambedkar, babasaheb ambedkar, ambedkar, jay bhim,

डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि सामाजिक समतेचे महान नेते होते. त्यांच्या योगदानामुळे भारताला केवळ स्वतंत्रच नव्हे तर समानतेची ओळख मिळाली. अस्पृश्यता निर्मूलनासाठी त्यांनी केलेले कार्य आणि दलित समाजाला हक्क मिळवून देण्यासाठी दिलेल्या योगदानामुळे ते भारतीय इतिहासातील अमर व्यक्तिमत्त्व बनले.

तमिळ अभिमान व निधी वाद: मोदींची स्टॅलिन सरकारवर थेट टीका – “तमिळ नाव तमिळमध्ये लिहा”

रामेश्वरममध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी स्टॅलिन सरकारवर तमिळ अभिमान, भाषा व निधी वादावर भाषण करताना

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रामेश्वरम सभेत स्टॅलिन सरकारवर थेट टीका केली. मोदी म्हणाले, “जर तमिळचा अभिमान असेल, तर नाव तमिळमध्ये लिहा.” तसेच त्यांनी तामिळनाडूतील निधी वाटप, रेल्वे बजेट आणि वैद्यकीय शिक्षणातील भाषेचा मुद्दा उठवला.

३० मिनिटात अस काय झाल, ज्याच्यामध्ये राहुल गांधी फसले,जाणून घ्या प्रत्यक्षदर्शींच्या शब्दात संपूर्ण कहाणी

राहुल गांधी यांच्याबद्दल fir दाखल

संसदेत असं काय घडलं की भाजप आणि काँग्रेसचे खासदार आमनेसामने आले. आम्ही तुम्हाला त्या 30 मिनिटांचा किस्सा सांगत आहोत जेव्हा …

Read more